दोन हात दहा बोटं : जिद्दीतून साकारलेला कथासंग्रह
सुगरण पक्षाकडे फक्त एक चोच आहे आणि या चोचीने काडी, काडी गोळा करत तो खोपा तयार करतो. तो खोपा केवळ सुंदरच नसतो, तर मजबूत, टिकाऊ आणि पूर्ण संरक्षण देणारा असतो.…[...]
सुगरण पक्षाकडे फक्त एक चोच आहे आणि या चोचीने काडी, काडी गोळा करत तो खोपा तयार करतो. तो खोपा केवळ सुंदरच नसतो, तर मजबूत, टिकाऊ आणि पूर्ण संरक्षण देणारा असतो.…[...]
मराठी काव्यपरंपरेत नव्या संवेदनांचा आणि वास्तवदर्शी जाणिवांचा स्पर्श घडवणारा ‘स्मृतिगंध’ हा सुनील ढोकणे यांचा पहिला काव्यसंग्रह लक्षवेधी ठरतो. मुक्ता पब्लिकेशन, अकोला यांनी प्रकाशित केलेला हा काव्यसंग्रह आशय, भाषा आणि भावविश्व…[...]
कवी अ. श. देशमुख हे कवी, कथाकार व ललित लेखक आहेत. त्यांचे इंद्रायणी (१९९२), रानचिमन्या आणि आताचा विराणी हा कविता-संग्रह प्रसिद्ध झाला आहे. विराणी ही कविता म्हणजे त्यांच्या आयुष्यात आलेल्या…[...]
मराठी साहित्य परंपरेत चारोळी हा अत्यंत सूक्ष्म, पण प्रभावी काव्यप्रकार मानला जातो. कमी शब्दांत जीवनाचे गहिरे सत्य मांडण्याची ताकद चारोळीत असते. कवी प्रल्हादराव मोतिरामजी बोचरे यांचा 'बासुंदी' हा चारोळी संग्रह…[...]
सौ. वंदना सतीश तिडके या अकोला येथील शिक्षिका, कवयित्री व लेखिका असून त्यांनी मराठी साहित्याला आपली संवेदनशील दृष्टी आणि सामाजिक जाणिवांची समृद्ध देणगी दिली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे जन्मलेल्या…[...]
राज्यस्तरीय सृजन साहित्य संमेलन, मुर्तीजापूर येथे २२ मार्च रोजी कवी कैलास श्रीराम सोळंके यांचा “येता जाता” हा कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. ग्रामीण जीवन, कष्टकरी माणसांचे जगणे, समाजातील विसंगती आणि मानवी…[...]